spot_img

राजकीय

नगराध्यक्ष साहेब, इंटरनेटच्या वायरी हटवा; बळीची वाट पाहू नका!

नेवासा( जनता आवाज वृत्तसेवा) :- नेवासा शहराला इंटरनेटच्या वायरींचा अक्षरशः विळखा पडला असून नागरिकांच्या जीविताचा प्रश्न गंभीर बनला आहे. शहरातील बहुतांश इंटरनेटच्या वायरी थेट...

अहिल्यानगर पुणे नाशिक जिल्ह्यांचे शिष्टमंडळ बुधवारी भेटणार मुख्यमंत्र्यांना  पुणे–नाशिक रेल्वे सरळ मार्गानेच व्हावी; मुंबईतील रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीत आ.अमोल खताळ यांनी मांडली ठाम भूमिका 

संगमनेर( जनता आवाज वृत्तसेवा):-पुणे–नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प रद्द करण्याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री यांनी केलेल्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमी आमदार अमोल खताळ यांनी मुंबई...
ताज्या बातम्या
error: Content is protected !!