spot_img

राजकीय

मुळा डाव्या उजव्या कालव्याचे २३ फेब्रुवारीपासून आवर्तन शेतकऱ्यांची  मागणी लक्षात घेवून मंत्री विखे पाटील यांचा निर्णय 

अहील्यानगर (जनता आवाज वृत्तसेवा):-मुळा लाभक्षेत्रातील मुळा उजवा व डाव्या कालव्या वरील शेतकऱ्यांची पाण्याची मागणी लक्षात घेवून रब्बी हंगाम 2 साठी २३ फेब्रुवारी २०२६ पासून...

जलजीवन योजनेतील अपूर्णतेमुळे पाणीटंचाईची शक्यता – आ. अमोल खताळ टंचाईपूर्व नियोजन आढावा बैठक संपन्न 

संगमनेर(जनता आवाज वृत्तसेवा):-महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत जलजीवन मिशनच्या अनेक योजना कागदोपत्री पूर्ण झालेल्या दाखविल्या जात असल्या, तरी प्रत्यक्षात त्या कार्यान्वित नसल्यामुळे संगमनेर तालुक्यातील काही...
ताज्या बातम्या
error: Content is protected !!