spot_img

राजकीय

शेतकऱ्यांना दिलासा! कर्जमाफीतील ५० हजारांची अट रद्द; आता दोन लाखांपर्यंत लाभ मुख्यमंत्र्यांची विधानसभेत मोठी घोषणा; ५६ लाख शेतकऱ्यांना ३६,५८५ कोटींचा फायदा, कर्जफेडीचे निकषही...

मुंबई( जनता आवाज वृत्तसेवा):- राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफी योजनेतील महत्त्वाची अट रद्द करण्याची घोषणा केली. महात्मा...

कर्जतमध्ये ‘राजकीय भूकंप’; कट्टर विरोधक राम शिंदे-रोहित पवार एकत्र, भाजपच्या छाया शेलार बिनविरोध नगराध्यक्ष

कर्जत (जनता आवाज वृत्तसेवा):-अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकारणात शुक्रवारी अनपेक्षित घडामोड घडली. राज्याच्या राजकारणात एकमेकांवर सातत्याने टीका करणारे भाजपचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि राष्ट्रवादी...
ताज्या बातम्या
error: Content is protected !!