पारनेर(जनता आवाज वृत्तसेवा):- जिल्हा दुष्काळमुक्त करण्याच्या फक्त वल्गना जाणात्या राजानी केल्या.कुकडी कालव्याच्या कामांना निधी उपलब्ध करून द्यावासा वाटला नाही.जिल्ह्यात फक्त राजकारणासाठी आले निधीसाठी मात्र मागे...
संगमनेर(जनता आवाज वृत्तसेवा):-महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभाग (रोहयो प्रभाग) मार्फत ‘मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/पाणंद रस्ते योजना’ अंतर्गत 78 किलोमीटर रस्त्यांसाठी मंजुरी मिळाली आहे. आ. सत्यजीत तांबे...