पारनेर (जनता आवाज वृत्तसेवा):- आज पारनेर तालुक्यातील अहिल्यानगर-पुणे महामार्गावरील सुपा औद्योगिक क्षेत्रातील तौरल इंडिया या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते पार पडला आहे...
तेलकुडगाव (जनता आवाज वृत्तसेवा) :- ग्रामीण विकास व शेतीच्या शाश्वततेसाठी पडीक पडलेल्या जमिनीचे शास्त्रीय पद्धतीने व्यवस्थापन करणे अत्यंत आवश्यक असून, यामधून आर्थिक विकासासोबतच पर्यावरणीय समतोल...